वृक्षसंवर्धन काळाची गरज
जंगलतोडीमुळे आणि सर्वत्र सिंमेट कॉक्रीटचे जंगले वाढल्यामुळे पर्यावरण प्रदुषण वाढत असून वृक्ष संवर्धन कमी व वृक्षतोड जास्त होत असल्याने जंगल कमी होत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.
अधिक माहिती
आपल्या परिसरातील सौ.विद्या आत्माराम वानखेडे ताथवडे बापूजी वस्ती या ठिकाणी ५ वर्षापासून राहत आहेत तसे हे कुटुंब अकोला जिल्ह्यातील ता.रिसोड येथील कामाच्या निमित्ताने ते पिंपरी-चिंचवड...
अधिक माहिती
आज ७५ व्या स्वतंत्र दिनानिमित्त नरसिंह विद्यालय ताथवडे येथे ध्वजारोहण करून इयत्ता १०वी तील विद्यार्थी कु.सुमित जयराम क्षीरसागर याचा प्रथम क्रमांक आल्या निमित्त सायकल भेट देऊन गौरविण्यात आले...
अधिक माहिती
कु.मल्हार च्या वाढदिवसाचे औचित्य साधत होणारा खर्च टाळुन आपल्या ताथवडे येथील तालमीत सराव करणाऱ्या मुलांची मागणी होती कि बरेच दिवस झालेत तालमीतील मातीला खाद्य...
अधिक माहिती
जंगलतोडीमुळे आणि सर्वत्र सिंमेट कॉक्रीटचे जंगले वाढल्यामुळे पर्यावरण प्रदुषण वाढत असून वृक्ष संवर्धन कमी व वृक्षतोड जास्त होत असल्याने जंगल कमी होत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.
अधिक माहिती
अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकांदरम्यान युरोप आणि अमेरिकेतील धक्केदायक अस्वच्छ परिस्थितींमुळे त्या काळातील मिशनरी, ज्याला “स्वच्छतेचा धर्मोपदेश” म्हणता येईल तिचा प्रचार करत होते..
अधिक माहितीगेले अनेक दिवस मी स्व. बाबुराव उर्फ अण्णासाहेब पवार सोशल फाउंडेशन, मल्हार प्रतिष्ठान आणि विविध सेवाभावी, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून करीत असलेल्या सामाजिक कार्याची आपणास माहिती आहे. माझ्या या सामाजिक कार्याला आपण सर्वांचे लाभलेले सहकार्य,मिळालेले पाठबळ निश्चितपणे माझे पाठबळ वाढवणारे ठरले आहे...
अधिक माहिती